डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : ना. सतेज पाटील

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 च्या गळीत हंगामाचा शेतकऱ्यांचा अंतिम हप्ता खात्यात जमा झाल्याचे ना. सतेज पाटील यांनी सांगितले. प्रति टन 50 रूपयाप्रमाणे होणारी रक्कम 2 कोटी 46 लाख 99 हजार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन ना. सतेज पाटील यांनी… Continue reading डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : ना. सतेज पाटील

आजरा कारखान्याची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा : सुनिल शिंत्रे

आजरा (प्रतिनिधी) : आजरा सहकारी साखर कारखान्याकडून सन २०१८-१९ मधील ३ लाख १३ हजार ऊस बिलाची देय रक्कम २ कोटी ६० लाख २३ हजार ६६९ इतकी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली. शिंत्रे म्हणाले की, कारखान्याने सन २०२१-२२ साठी ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याच्या… Continue reading आजरा कारखान्याची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा : सुनिल शिंत्रे

शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे हा ‘शाहू पॅटर्न’ : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी लोकहिताच्या निर्णयांना नेहमीच प्राधान्य दिले. कारखाना व शेतकऱ्यांच्या हितासाठी तडजोड केली नाही. त्यांचे हे धोरण राज्यभर “शाहू पॅटर्न” म्हणून नावाजले गेले. या वर्षी शेतकरी अडचणीत असताना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय हा याच पॅटर्नचा एक भाग आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन  राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.… Continue reading शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे हा ‘शाहू पॅटर्न’ : समरजितसिंह घाटगे

बिद्री कारखाना एफआरपी एकरक्कमी देणार : के. पी. पाटील

बिद्री (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ६ नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे. गळीताला येणाऱ्या प्रतिटन ऊसाला एफआरपी नुसार ३०५६ रुपये दर एकरक्कमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील… Continue reading बिद्री कारखाना एफआरपी एकरक्कमी देणार : के. पी. पाटील

संताजी घोरपडे कारखाना एकरकमी २,९६० रुपये एफआरपी देणार : ना. हसन मुश्रीफ 

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या कामगारांना येत्या १ जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव… Continue reading संताजी घोरपडे कारखाना एकरकमी २,९६० रुपये एफआरपी देणार : ना. हसन मुश्रीफ 

छ. ‘राजाराम’चीही एकरकमी एफआरपी : महादेवराव महाडिक

कसबा बावडा (प्रतिनिधी) : या हंगामात गळीतासाठी येणाऱ्या ऊसाला एकरक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती छ. राजाराम कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आ. महादेवराव महाडिक यांनी दिली. महाडिक म्हणाले की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ लवकरच सुरू होणार आहे. या वर्षाची पूरस्थिती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत… Continue reading छ. ‘राजाराम’चीही एकरकमी एफआरपी : महादेवराव महाडिक

सरसेनापती साखर कारखान्याचे ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट    

सेनापती कापशी  (प्रतिनिधी)  :  सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात ९ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याच्या सातव्या गळीताच्या बॉयलर अग्निप्रदीपन व इथेनॉल निर्मिती हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नाविद मुश्रीफ पुढे म्हणाले की, ९ लाख टन ऊस गाळपासह या हंगामात सहवीज… Continue reading सरसेनापती साखर कारखान्याचे ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट    

आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात  

आजरा (प्रतिनिधी) : आजरा साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या वर्षाचा २३  वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ डॉ. आनंद महाराज,  रुग्वेदी भागवत मठ,  हत्तरगी यांच्या प्रमुख उपस्थितीत  चेअरमन सुनिल शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली  संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न झाला. बॉयलर होमहवन व पुजन संचालक दिगंबर देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी शालनताई देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी… Continue reading आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात  

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना घराघरात पोहचवणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत. त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून कशा पोहोचतील. त्या प्रभावीपणे कशा राबविता येतील, यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतल्याचे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. या चर्चेमध्ये, किसान क्रेडिट कार्डद्वारे… Continue reading केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना घराघरात पोहचवणार : समरजितसिंह घाटगे

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडून ‘मोठा’ निधी मंजूर  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने  जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित  झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत तत्काळ बाधीतांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागानी  दक्षता घावी, अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जुलैमध्ये… Continue reading पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडून ‘मोठा’ निधी मंजूर  

error: Content is protected !!