पतपुरवठ्याचे उद्दिष्ट दुपटीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यासाठी वर्ष २०२२-२३ या नवीन आर्थिक वर्षासाठी एकूण १७ हजार ९८० कोटींच्या वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट दुपटीने पूर्ण करण्यासाठी बॅंकांनी अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर करणे आवश्यक आहे, असे सांगून नागरिकांच्या विविध कर्ज प्रकरणांतील त्रुटी दूर करुन घेऊन कर्ज प्रस्ताव मंजूर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी… Continue reading पतपुरवठ्याचे उद्दिष्ट दुपटीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

१८ ऑगस्टला न.पा.च्या निवडणुका पण…..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी होत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने ऐन पावसाळ्यातच निवडणुकीचे रणसंग्राम कशा पद्धतीने रंगणार हे पाहावे लागणार आहे. त्यातच कोल्हापूर जिल्हा हा अतिवृष्टीचा असल्याने पावसाळ्यात या जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीनिमित्त प्रशासन मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आणि सर्वच राजकीय पक्षांना प्रचार यंत्रणा कशी राबवायची,… Continue reading १८ ऑगस्टला न.पा.च्या निवडणुका पण…..?

राज्यातील ९२ नगरपरिषदांची निवडणूक १८ ऑगस्टला

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार आहे. या निवडणुका जाहीर झाल्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २०  जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून,… Continue reading राज्यातील ९२ नगरपरिषदांची निवडणूक १८ ऑगस्टला

वारकऱ्यांच्या वाहनांसाठी सवलतीच्या पासचे वितरण सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविक-वारकऱ्यांच्या वाहनांना पथ करातून (टोल) सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथून टोल फ्री पास देण्यास सुरवात झाली आहे. ही सुविधा १५ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या… Continue reading वारकऱ्यांच्या वाहनांसाठी सवलतीच्या पासचे वितरण सुरु

शिंजो आबे यांची हत्या : देशात उद्या राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जपानमध्ये एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आबे हे भारताचे शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच आबे यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या शनिवार, दि. ९ जुलै रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र… Continue reading शिंजो आबे यांची हत्या : देशात उद्या राष्ट्रीय दुखवटा

‘एनडीआरएफ’कडून संगम घाट, दत्त मंदिराची पाहणी

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कृष्णा-पंचगंगा नद्याचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शिरोळ तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसाठी (एनडीआरएफ) एक तुकडी दाखल झाली आहे. प्रशासक निखिल जाधव यांनी तुकडीचे निरीक्षक लोकेश रत्नपारखी व पथकातील जवानांची भेट घेत संगम घाट, दत्त मंदिर परिसराची पाहणी केली. कृष्णा घाट येथे एनडीआरएफ पथकाच्या वतीने यांत्रिक बोटीद्वारे नृसिंहवाडी… Continue reading ‘एनडीआरएफ’कडून संगम घाट, दत्त मंदिराची पाहणी

‘आपत्ती काळात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दि. ८ जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास सुरु असून, ०२३१- २६५९२३२, ०२३१-२६५२९५०, ०२३१-२६५२९५३, ०२३१-२६५२९५४  टोल फ्री क्रमांक १०७७ या दूरध्वनी… Continue reading ‘आपत्ती काळात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा’

मनपाने आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न करावेत : आ. जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनधी) : महापालिकेचा प्रत्येक विभाग हा स्वयंपूर्ण असला पाहिजे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासन गतिमान होणे गरजेचे आहे. प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महापालिकेने आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त नितीन… Continue reading मनपाने आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न करावेत : आ. जयश्री जाधव

प्लास्टिक आयात होण्याच्या ठिकाणावर कारवाई करावी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लास्टिकचे उत्पादन जेथून आयात होते तेथे कारवाई महापालिका प्रशासनाने तातडीने करावी आणि प्लास्टिक बंदीबाबत व्यापारी आणि दुकानदारांवर होणारी कारवाई थांबवावी, अन्यथा उज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महापालिकेच्या वतीने शहरातील व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.… Continue reading प्लास्टिक आयात होण्याच्या ठिकाणावर कारवाई करावी

भडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची पायाभरणी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील भडगाव येथे जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा पायाभरणी सोहळा झाला. २०१३ च्या बृहत आराखड्यात याला मंजुरी मिळूनही केवळ जागेअभावी हे काम गेल्या १० वर्षांपासून रखडले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य केंद्रासाठी गायरानमधील जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे या कामाला गती येऊन मंजूर झालेल्या ५ कोटी ९२ लाख रुपयांपैकी पहिल्या… Continue reading भडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची पायाभरणी

error: Content is protected !!