नवी दिल्ली : पश्चिम बंगाल राज्यासह देशातील ७ शहरांच्या नावामध्ये बदल करण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली; मात्र यात महाराष्ट्रातील औरंगाबाद व उस्मानाबादच्या बहुचर्चित नामांतराबाबतचा उल्लेख सरकारने केलेला नाही. याबाबत राज्य सरकारकडून आधी प्रस्ताव यावा लागतो. महाराष्ट्रातील सरकारकडून अद्याप तसा प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद… Continue reading नामांतराचा प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्राकडे पाठवलेला नाही