लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध गायिका, गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आज (मंगळवार) स्पष्ट झाले. त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले आहेत. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांचे ९२ वय आहे. वयाचा विचार करून खबरदारी म्हणून त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लतादीदींची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले आहे.… Continue reading लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग

…तोपर्यंत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही : राजेश टोपे

जालना (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले असले तरी जोपर्यंत ऑक्सिजनची गरज वाढत नाही किंवा रुग्णसंख्या दवाखान्यात जास्त वाढत नाही तोपर्यंत आज लावलेल्या निर्बंधांपेक्षा आणखी निर्बंध वाढवण्याची गरज वाटत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात आज (रविवार) पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे.… Continue reading …तोपर्यंत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही : राजेश टोपे

गृहखात्याचा मोठा निर्णय : आता पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’   

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस खात्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील ५५ वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा  आदेश गृहमंत्र्यांनी आज (गुरूवार) दिला आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पोलिसांनाही धोका पोहोचू शकतो.… Continue reading गृहखात्याचा मोठा निर्णय : आता पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’   

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, सर्व विद्यापीठांच्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (बुधवार) दिली.   सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षा… Continue reading राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

नववर्षाच्या सुरूवातीला आदित्य ठाकरे यांचा ‘मोठा’ निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक करण्यात येणार आहेत. पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी हा मोठा निर्णय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.  या निर्णयाची अंमलबजावणी  १ जानेवारीपासून  करण्यात येणार असल्याची माहिती  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे केली  आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार… Continue reading नववर्षाच्या सुरूवातीला आदित्य ठाकरे यांचा ‘मोठा’ निर्णय

नवीन वर्षाच्या पहिली दिवशी गॅस कंपन्यांकडून जनतेला भेट   

मुंबई (प्रतिनिधी) : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात करण्यात आल्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेले नाहीत.  नवीन वर्षात गॅस कंपन्यांकडून  ही भेट मानली जात आहे.   डिसेंबरमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र,  त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या… Continue reading नवीन वर्षाच्या पहिली दिवशी गॅस कंपन्यांकडून जनतेला भेट   

…तर राज्यातील निर्बंध अजून कडक होतील : ना. राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत  आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या, तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल.  त्यामुळे लोकांनी नियमांचे पालन केले नाहीतर निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असा इशारा  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी आज (बुधवार) दिला.  ते मुंबईत पत्रकारांशी  बोलत होते. टोपे पुढे म्हणाले की, लसीकरणातही आपण थोडे… Continue reading …तर राज्यातील निर्बंध अजून कडक होतील : ना. राजेश टोपे

अधिवेशनाला हजेरी लावलेल्या शिक्षणमंत्र्यांना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान, वर्षा गायकवाड सोमवारी राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे चिंता वाढली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मला आज सकाळी कळलं की… Continue reading अधिवेशनाला हजेरी लावलेल्या शिक्षणमंत्र्यांना कोरोनाची लागण

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लॉकडाऊनचे संकेत  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात जेव्हा ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार दुप्पट वेगाने होत असल्याने सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. ओमायक्रॉनसाठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही. त्यासाठी… Continue reading आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लॉकडाऊनचे संकेत  

पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

पुणे (प्रतिनिधी) : आरोग्य  विभाग आणि  म्हाडाच्या भरती परीक्षेच्या पेपरफुटीनंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे. त्यामुळे यामध्ये आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचे उघड  झाले आहे.  जीए सॉफ्टवेअर कंपनीचा डॉ.… Continue reading पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

error: Content is protected !!