मुंबई (प्रतिनिधी) : माजी भारतीय क्रिकेटर आणि १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या यशपाल शर्मा यांचे आज (मंगळवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यशपाल शर्मा यांनी १९८३ च्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. ज्यामुळे भारताने पहिल्याच सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली होती. तर… Continue reading भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचे निधन…