कोल्हापूर, सांगलीतील 15 लाख शेतकऱ्यांचे पैसे द्या..! अन्यथा एक कांडं***

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना 400 रुपये हप्ता मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी आक्रोश यात्रा सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मा. खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर व सांगली जिह्यांतील 15 लाख शेतकऱ्यांचे कोट्य़वधी रुपये कारखानदार देणे लागतात असे म्हणत थेट इशारा दिला. शेट्टी बोलताना म्हणाले की, कोल्हापूर व सांगली जिह्यांतील 37… Continue reading कोल्हापूर, सांगलीतील 15 लाख शेतकऱ्यांचे पैसे द्या..! अन्यथा एक कांडं***

वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रूपये द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ झाली असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आजच्या बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर… Continue reading वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

error: Content is protected !!