कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना 400 रुपये हप्ता मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी आक्रोश यात्रा सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मा. खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर व सांगली जिह्यांतील 15 लाख शेतकऱ्यांचे कोट्य़वधी रुपये कारखानदार देणे लागतात असे म्हणत थेट इशारा दिला. शेट्टी बोलताना म्हणाले की, कोल्हापूर व सांगली जिह्यांतील 37… Continue reading कोल्हापूर, सांगलीतील 15 लाख शेतकऱ्यांचे पैसे द्या..! अन्यथा एक कांडं***