नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) खलिस्तानी मुद्द्यावरून कॅनडाने भारतासोबतचे संबंध बिघडवून स्वतःच्या पायावर गोळी झाडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या एका वक्तव्यामुळे भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. खलिस्तानींची बाजू घेत असताना कॅनडाने भारताविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा परिणाम आता त्याच्याच व्यवसायावर होत आहे. कॅनडातील सर्वात मोठ्या हिरा कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला… Continue reading भारताशी पंगा घेणे कॅनडाला पडतंय महागात; अनेक हिरे कंपन्यां***