‘याबाबत’ नितीशकुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा..!

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली  एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत चौथ्यांदा सत्तेची सुत्रे हातात ठेवली आहेत. आता पुन्हा नितीशकुमार मुख्यमंत्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना सत्ता स्थापन करताना नितीशकुमार यांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा… Continue reading ‘याबाबत’ नितीशकुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा..!

ठाकरे सरकारचे भवितव्य गुलदस्त्यात : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे. मात्र हे ठाकरे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी० व्यक्त केला. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज… Continue reading ठाकरे सरकारचे भवितव्य गुलदस्त्यात : चंद्रकांत पाटील

भाजपमध्ये बंडखोरी

औरंगाबाद (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत… Continue reading भाजपमध्ये बंडखोरी

बिंदू चौकात भाजपतर्फे निवडणूक विजयाबद्दल आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाचे लक्ष लागून राहिलेली बिहार विधानसभा निवडणूक आणि अन्य राज्यांतील पोटनिवडणुकीचे अंतिम निकाल आज (बुधवार) पहाटे जाहीर झाले. पोटनिवडणुकीत गुजरात, मध्य-प्रदेश, कर्नाटक, मणिपूर,  तेलंगणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला. बिहार राज्यात ७४ जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. याबद्दल आज बिंदू चौकात कोल्हापूर भाजपतर्फे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष… Continue reading बिंदू चौकात भाजपतर्फे निवडणूक विजयाबद्दल आनंदोत्सव

बिहार निवडणुकीतील आमचं मिशन फत्ते झालं..!

पाटणा (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलने वर्तविला अंदाज धुळीस मिळवत बिहारी जनतेने चौथ्यांदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हातात सत्ता सोपविली. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वाधिक जागा घेतल्या असल्यातरी तेजस्वी यादव यांच्या राजदला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. तर भाजपची ‘बी’ टीम म्हणून टीका झालेल्या  लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी निकालावर प्रतिक्रिया… Continue reading बिहार निवडणुकीतील आमचं मिशन फत्ते झालं..!

‘टांग’ वर झाल्यास भूमंडळ हालते : संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. बिहार निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाली. शिवसेनेची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी आहे, या भाजपच्या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा… Continue reading ‘टांग’ वर झाल्यास भूमंडळ हालते : संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन : चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमधील जनतेने भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला महत्व दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाचे समर्थन केले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, बिहारमधील भाजपाच्या जबरदस्त यशाबद्दल पक्षाचे त्या राज्याचे निवडणूक प्रभारी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते… Continue reading पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन : चंद्रकांत पाटील

पुणे पदवीधर निवडणूक : भैय्या माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे (प्रतिनिधी) :  विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मला देऊन आमचे नेते शरद पवारसाहेब माझ्या निष्ठेला निश्चितच न्याय देतील,  असा विश्वास केडीसीसी बँकेचे संचालक व शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने यांनी आज (बुधवार) येथे व्यक्त केला. पुणे येथे पुणे पदवीधर मतदारसंघातून भैय्या माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.… Continue reading पुणे पदवीधर निवडणूक : भैय्या माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चीत झाले, तरी आमचं बोट वर : फडणवीसांचा राऊतांवर निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : चीत झाले तरी आमचं बोट वर आहे, अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय आहे. मॅन ऑफ द मॅच, सीरिज, नरेंद्र मोदी आणि भाजपच आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट वाचले नाही, नोटापेक्षाही कमी मते मिळाली. शिवसेनेने याचे आत्मचिंतन केले पाहिजे. जोरदार यादीपण घोषित केली होती, पण काय अवस्था झाली हे पाहिले आहे, अशा शब्दांत… Continue reading चीत झाले, तरी आमचं बोट वर : फडणवीसांचा राऊतांवर निशाणा

आ. पी. एन. पाटील यांनी राजीनामा मागे घ्यावा : करवीर तालुकाध्यक्षांची मागणी  

सावरवाडी (प्रतिनिधी) : सहकारी साखर कारखानदारीतील एक स्वच्छ प्रतिमा असलेले आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष  आ. पी. एन. पाटील यांनी भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील (वडणगे पाडळी) यांनी केली. आज संध्याकाळी त्यांनी ‘लाईव्ह मराठी’ प्रतिनिधीशी यावर संवाद साधला. पाटील म्हणाले की, आ. पी. एन. पाटील यांनी… Continue reading आ. पी. एन. पाटील यांनी राजीनामा मागे घ्यावा : करवीर तालुकाध्यक्षांची मागणी  

error: Content is protected !!