नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली परिस्थिती आता नियंत्रणात आहे, पण आगामी काळात आपण कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही, तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. त्यामुळे पुढील १०० ते १२५ दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने प्रशासनाला आणि नागरिकांना हा इशारा दिला आहे. याबाबत… Continue reading …अन्यथा परिस्थिती पुन्हा बिघडू शकते : केंद्र सरकारचा इशारा