मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल. गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य… Continue reading दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून : वर्षा गायकवाड