सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई १० वी आणि १२ बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता. याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. पोखरियाल यांनी आज (मंगळवार) देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधताना हे… Continue reading सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

वैद्यकीय प्रवेशातील ७०.३० कोटा रद्दच

औरंगाबाद (प्रतिनिधी) : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार ७०:३० कोटा आरक्षण रद्द करणारा शासनाचा निर्णय न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी कायम केला. ७ सप्टेंबरच्या शासनाच्या परिपत्रकास आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या. राज्याच्या हितासाठी आणि विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना वाव मिळावा यासाठी राज्य शासनाने ७०:३० आरक्षण कोटा रद्द केला. याला विधानसभेची… Continue reading वैद्यकीय प्रवेशातील ७०.३० कोटा रद्दच

शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थीहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाने आज (गुरुवार) विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी परीक्षा शुल्कवाढीस स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, यंदा कोरोनाच्या साथीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना बिकट आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले… Continue reading शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थीहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय…

सावित्रीबाई फुलेंची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून होणार साजरी

मुंबई (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांचा जन्मदिन आता ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटद्वारे दिली. ते म्हणाले, ‘महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले… Continue reading सावित्रीबाई फुलेंची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून होणार साजरी

‘जेईई मेन’ परीक्षेच्या तारखा जाहीर..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्योग-धंद्यांसह विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आणि अभ्यासाचे संपूर्ण चक्रच बदलले आहे. त्यामुळे यंदा जेईई परीक्षा ४ वेळा होणार आहे. जेईई मेन परीक्षेचा संभ्रम संपला असून आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नियमित ऑनलाईन पत्रकार परिषदेत परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. जेईई मेन परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी १६ डिसेंबरपासून सुरू… Continue reading ‘जेईई मेन’ परीक्षेच्या तारखा जाहीर..

प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या जन्मगावी आनंदोत्सव…

चंदगड (प्रतिनिधी) : पदार्थविज्ञान आणि नॅनो टेक्नॉलॉजीमधील संशोधनामुळे जागतिक पातळीवर नावाजलेल्या प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी निवड करण्यात आली. यावेळी चंदगड तालुक्यातील दुंडगे या त्यांच्या जन्मगावी आज (मंगळवार) साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. डॉ. पाटील हे सध्या विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागप्रमुख आहेत. विद्यापीठात नॅनो टेक्नॉलॉजी विभागाची सुरुवात करण्यात त्यांचा पुढाकार होता.… Continue reading प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या जन्मगावी आनंदोत्सव…

१२ वीच्या परीक्षेसाठी मंगळवारपासून करा ऑनलाईन अर्ज..!

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या  बारावीच्या परीक्षेसाठी मंगळवारपासून (दि.१५)  ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नियमित,  पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी सरल डेटा बेस वरून १५ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत अर्ज करू शकतात.  व्यवसाय अभ्यासक्रम घेतलेले विद्यार्थी ५ ते १८ जानेवारीपर्यंत  अर्ज करू… Continue reading १२ वीच्या परीक्षेसाठी मंगळवारपासून करा ऑनलाईन अर्ज..!

चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयाबाबत आ. आसगावकरांना निवेदन    

कळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ११ नोव्हेंबर २०२० रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतनश्रेणी काढून ठोक भत्यावर नियुक्त करण्याबाबत निर्णय जारी केला आहे. हा शासन निर्णय चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गावर अन्याय करणारा आहे. राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे  शिक्षण चांगले व्हावे, म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांची वेतन श्रेणी काढून तकलादू भत्यावर नेमणूक… Continue reading चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयाबाबत आ. आसगावकरांना निवेदन    

निकालातील त्रुटी दूर करून विद्यार्थांना न्याय द्या : युवा सेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छ. शिवाजी महाराज विद्यापीठ अंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या अनेक परिक्षांमधील निकालात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दूर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शिष्टमंडळाने कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या… Continue reading निकालातील त्रुटी दूर करून विद्यार्थांना न्याय द्या : युवा सेनेची मागणी

गुणपत्रिकेवरील ‘नापास’ शब्द हटवला   

दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेसाठीचा ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली होती. ते म्हणाले की, बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला… Continue reading गुणपत्रिकेवरील ‘नापास’ शब्द हटवला   

error: Content is protected !!