मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने विद्यार्थी व शिक्षक कोरोनाने संक्रमित झाले नाहीत. आरोग्य विषयक सुचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सजग असतात. लहान मुलांना शाळेत सामाजिक… Continue reading पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय नाही : वर्षा गायकवाड