महाराष्ट्राच्या ‘या’ भागात गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात येत्या ४ ते ५ दिवसांत गारपीटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने  वर्तवली आहे. उत्तर आणि मध्य भारतावर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भमध्ये पावसाची अधिक शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी दक्ष राहावे. विदर्भात  काही ठिकाणी… Continue reading महाराष्ट्राच्या ‘या’ भागात गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता

मी ‘गोकुळ’च्या रिंगणातच… अफवांवर विश्वास ठेवू नका ! : रवींद्र आपटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी गोकुळ संघाच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहेच. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव मी या निवडणुकीमध्ये उतरणार नसल्याची चर्चा जाणीवपूर्वक विरोधक करत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. आपटे यांनी आज (गुरुवार) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मतदारांना तर आवाहन केलेच, त्याचबरोबर विरोधकांवरही निशाणा साधला. त्यांनी… Continue reading मी ‘गोकुळ’च्या रिंगणातच… अफवांवर विश्वास ठेवू नका ! : रवींद्र आपटे

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस..?

मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या मान्सूनने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना आणखी चिंता वाढवणारे वृत्त समोर आले आहे. राज्यात पुन्हा पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मध्यम तसेच तुरळक स्वरूपाचा तर… Continue reading राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस..?

पुन्हा मुसळधारची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात देखील राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे. यामुळे पुन्हा बळीराजाच्या ह्रदयात धडकी भरणार आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना पुन्हा मुसळधार पाऊस झाला तर खरीप हंगामातील काढणी टप्यातील पिके जमीनदोस्त… Continue reading पुन्हा मुसळधारची शक्यता

अतिवृष्टीच्या आपत्तीस जिल्हा प्रशासन सज्ज : आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती (व्हिडिओ)

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.  

दोन दिवसांत मुसळधार : ‘आयएमडी’कडून सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचे रुपांतर वादळात होऊ शकते. त्यामुळे पाच राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात आणखी एक… Continue reading दोन दिवसांत मुसळधार : ‘आयएमडी’कडून सतर्कतेचा इशारा

आजरा तालुक्यात ३०. २५ मिलीमीटर पाऊस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या आठ दिवसांपासून शहर आणि जिल्हयात ठिकठिकाणी परतीचा पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत सर्वाधिक आजरा तालुक्यात ३०. २५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या कामाला ब्रेक लागत आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले ५.१३, शिरोळ ४, पन्हाळा ७.४३, शाहूवाडी ४.१७, राधानगरी ६.३३, गगनबावडा ५,… Continue reading आजरा तालुक्यात ३०. २५ मिलीमीटर पाऊस

प्लास्टिक फुलांच्या बंदीवर लवकरच घोषणा होण्याची शक्यता – कृषीमंत्री

वर्धा : कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त कृषी मंत्री दादाजी भुसे दौऱ्यावर असून ते विविध जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधत आहेत. आज ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी वर्ध्यातील जिल्हा परिषदेतून त्यांनी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला तेंव्हा लॉकडाऊनचा फुलशेतीला मोठा फटका बसला आहे त्यामुळे… Continue reading प्लास्टिक फुलांच्या बंदीवर लवकरच घोषणा होण्याची शक्यता – कृषीमंत्री

error: Content is protected !!