अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा..

पन्हाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यभर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतमालाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामधून शेतीसाठी केलेल्या मेहनतीचे पैसे त्याला मिळणारा नाही ही परिस्थिती आहे. सध्या सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरासरी ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारी तोकडी आर्थिक मदत त्याला… Continue reading अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा..

कृषी सुधारणा विधेयक, संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कृषी सुधारणा विधेयक २०२० संधी आणि आव्हाने या विषयावर १ ऑक्टोबर रोजी ‘गुगल मीट’वर अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे (रामेती), प्राचार्य उमेश पाटील यांनी दिली. एक ऑक्टोबर रोज ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणाचा लाभ कृषी विभागातील… Continue reading कृषी सुधारणा विधेयक, संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन

नाविण्यपूर्ण औजारे उपकरणे नोंदणीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा : पाटील

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी नाविण्यपूर्ण औजारे, उपकरणांच्या नोंदणीसाठी कृषी विभागाच्या कृषी सहायकांशी किंवा प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे (रामेती), प्राचार्य उमेश पाटील यांनी केले आहे. औजारे,उपकरणांना प्रसिध्दी मिळण्यासाठी व आवश्यकतेनुसार पेटेंट, अधिकृत मान्यता करुन घेण्याच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण कृषी औजारे, उपकरणे यांचे जिल्हानिहाय प्रदर्शन भरविण्याची कृषी मंत्र्यांची… Continue reading नाविण्यपूर्ण औजारे उपकरणे नोंदणीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा : पाटील

साखर सहसंचालकांवर ‘हे’ भिरकावले (व्हिडिओ)

उसाच्या थकीत एफआरपी आणि कारखानदार जबरदस्तीने घेत असलेल्या संमती पत्रावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यांनी साखर सहसंचालकांवर निवेदन फाडून भिरकावले.  

साखर आयुक्त कार्यालय जाग्यावर ठेवणार नाही ! : प्रा. जालिंदर पाटील (व्हिडिओ)

उसाच्या थकीत एफआरपी प्रश्नी आणि साखर कारखानदार उत्पादकांशी करीत असलेल्या बेकायदेशीर कराराकडे लक्ष वेधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्त, सह संचालकांना ‘हा’ इशारा दिला आहे.  

राज्यात ७.५ अश्वशक्तीचे नवीन कृषीपंप : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७५०० नवीन सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषिपंपांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे. याकरिता राज्य शासनाने एक लाख पारेषण विरहीत… Continue reading राज्यात ७.५ अश्वशक्तीचे नवीन कृषीपंप : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

महे येथे भात कापणी आणि मळणीला मशिनचा वापर

सावरवाडी ( प्रतिनिधी ) : यंदाच्या खरीप हंगामात रोहिणी नत्रक्षाचा पेरा घेतलेल्या भात पीकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महे येथील शेतकरी भात कापणी व मळणीसाठी मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. नव्या बदलत्या तंत्रज्ञानाचा भात कापणी मळणीसाठी उपयोग होऊ लागला. भात कापण्याची कामे लवकर पूर्ण व्हावीत म्हणून महे येथे मशिनच्या साहह्याने भात कापणी व… Continue reading महे येथे भात कापणी आणि मळणीला मशिनचा वापर

पेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून शेतीविषयी विधेयकांची होळी

पेठवडगाव (प्रतिनिधी) : पेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून नगरपालिकेच्या चौकात लोकसभेत पास केलेल्या शेतीविषयी विधेयकांची होळी करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध म्हणून घोषणा देण्यात आल्या. आमदार राजू आवळे म्हणाले, ‘चहा विकणाऱ्या पंतप्रधानाने देश विकायला काढला असून दोन्ही शेतीविषयी विधेयकांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल. तसेच खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना… Continue reading पेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून शेतीविषयी विधेयकांची होळी

शेतकऱ्यांना वेळेवर डिव्हिडंड मिळण्यासाठी मंजूरीचे अधिकार सहकारी संस्थांना द्या :आ.ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या सभा झाल्या नसल्याने डिव्हिडंड आणि रिबेट रकमेला मंजुरी देताना तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याचा विचार करून यंदा ही मंजुरी देण्याचे अधिकार त्या त्या संस्थेच्या संचालक मंडळाला द्यावेत. दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सभासदांना वेळेवर ही रक्कम मिळावी, यासाठी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी… Continue reading शेतकऱ्यांना वेळेवर डिव्हिडंड मिळण्यासाठी मंजूरीचे अधिकार सहकारी संस्थांना द्या :आ.ऋतुराज पाटील

भारत बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने २५ तारखेच्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील असून राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे. मोदी सरकारने राज्यसभेत ३ शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली आहे. या विधेयकाचे तीव्र… Continue reading भारत बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे : राजू शेट्टी

error: Content is protected !!