पन्हाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यभर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतमालाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामधून शेतीसाठी केलेल्या मेहनतीचे पैसे त्याला मिळणारा नाही ही परिस्थिती आहे. सध्या सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरासरी ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारी तोकडी आर्थिक मदत त्याला… Continue reading अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा..