कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी. याशिवाय तोडणी वाहतुकीमध्ये १४ टक्के करण्यात आलेल्या वाढीच्या बदल्यात हंगाम संपल्यानंतर २०० रुपये तातडीने द्यावेत. अन्यथा, साखरेचा एक कणही बाहेर सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते आज (सोमवार) जयसिंगपूर… Continue reading …तर एक कणही साखर बाहेर सोडणार नाही ! : राजू शेट्टी