…तर एक कणही साखर बाहेर सोडणार नाही ! : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी. याशिवाय तोडणी वाहतुकीमध्ये १४ टक्के करण्यात आलेल्या वाढीच्या बदल्यात हंगाम संपल्यानंतर २०० रुपये तातडीने द्यावेत. अन्यथा, साखरेचा एक कणही बाहेर सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते आज (सोमवार) जयसिंगपूर… Continue reading …तर एक कणही साखर बाहेर सोडणार नाही ! : राजू शेट्टी

…तर साखर कारखानदारी उद्ध्वस्त : ना. मुश्रीफ (व्हिडिओ)

साखरेचा दर क्विंटलला ‘इतका’ न झाल्यास साखर कारखानदारी उद्ध्वस्त होईल, अशी भीती ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.  

‘एफआरपी’चा निर्णय मान्य, पण ‘ती’ वाढही द्या, अन्यथा… : जालंदर पाटील (व्हिडिओ)

उसउत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य असला तरी ‘ती’ वाढ मिळत नाही, तोवर एकाही कारखान्याचे धुरांडे पेटवू न देण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.  

ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देणार ! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

उसदराबाबत कोल्हापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत उसउत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.  

धुरांडी पेटवाल तर गाठ स्वभिमानीशी ! (व्हिडिओ)

यंदाची ऊस परिषद ऑनलाईन होणार आहे. परिषदेत दर निश्चित झाल्यानंतरच कारखाने सुरु करावेत, अन्यथा गाठ स्वभिमानीशी असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.  

अथणी शुगर्सच्या भुदरगड युनिटचे साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : योगेश पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : अथणी शुगर्सच्या भुदरगड युनिटने यंदाच्या हंगामामध्ये साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपला नोंदणी केलेला सर्व ऊस गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक योगेश पाटील यांनी केले. ते आज (बुधवार) तांबाळे येथील कारखाना साईटवर २०२०-२१ च्या गळीत शुभारंभप्रसंगी बोलत होते. पाटील यांच्या हस्ते गव्हाणीचे… Continue reading अथणी शुगर्सच्या भुदरगड युनिटचे साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : योगेश पाटील

‘हे’ तर मी ३० वर्षांपासून ऐकतोय ! : शरद पवारांचा शिवसेनेला टोला

नाशिक (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) मातोश्रीवर झालेल्या सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत केले होते. यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकत आलो आहे, त्यात नवीन काही नाही, असे त्यांनी म्हटले… Continue reading ‘हे’ तर मी ३० वर्षांपासून ऐकतोय ! : शरद पवारांचा शिवसेनेला टोला

‘यासाठी’ कृषी पणन विभागाच्या चार योजना तयार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यामुळे, हवामान, संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतात. अशा कृषी उत्पादनास भौगोलिक चिन्हांकन, मानांकन प्राप्त करण्यासाठी पणन महामंडळामार्फत चार योजना तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष एस.घुले यांनी दिली. उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग,… Continue reading ‘यासाठी’ कृषी पणन विभागाच्या चार योजना तयार

‘त्या’साठीच संसदेसमोर आंदोलन : राजू शेट्टींचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे देशभरातील शेतकरी २६ व २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे संसदेसमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास देशभरातील असंख्य शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दिल्लीत आज (मंगळवार) विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.… Continue reading ‘त्या’साठीच संसदेसमोर आंदोलन : राजू शेट्टींचा इशारा

जिल्हयामध्ये बांधावर खत वाटपासाठी यूरिया खत उपलब्ध : सतिश पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद कृषि विभागाला सन २०२०/२१ करिता शासनाने कोल्हापूर जिल्हयासाठी १००० मेट्रिक टन यूरिया खताचा बफर स्टॉक मंजूर केलेला आहे. त्यापैकी जिल्हयासाठी १०८ मेट्रिक साठा प्रत्यक्षात महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेकडे उपलब्ध झालेला आहे. हा साठा शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटपासाठी उपलब्ध झाल्याचे जि. प. चे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सभेत… Continue reading जिल्हयामध्ये बांधावर खत वाटपासाठी यूरिया खत उपलब्ध : सतिश पाटील

error: Content is protected !!