मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतले आहेत. तत्पूर्वी आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ कसे असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे. यावर ट्वीटद्वारे स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे… Continue reading नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाच्या रचनेची चर्चा