मुंबई: राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभा प्रचाराची सांगता आज होणार आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत सर्व राजकीय नेत्यांनी जनतेशी संपर्क साधण्याकडे आपला भर दिला. यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटली यांचाही समावेश होता. दरम्यान, चैत्यभूमीला भेट देण्याआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनावरून सरकारला… Continue reading लोकसभेला फक्त पाडा म्हणलोय, विधानसभेला नाव घेऊन पाडणार : मनोज जरांगेंचा इशारा