देवगड (प्रतिनिधी) : दहिबाव नळयोजनेवर एका मागून एक संकट येत असतानाच आता या योजनेच्या जलस्त्रोतातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने देवगड जामसंडेवासियांचा पाणीप्रश्न पुन्हा गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. सात दिवसांपूर्वीच पंपिंग यंत्रणेत झालेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीबाव कुपलवाडी येथे जलवाहिनी फुटल्याने देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा सात दिवस बंद होता. दरम्यान, जलवाहिनी आणि पंपीग… Continue reading दहिबाव जलस्त्रोतांची पाण्याची पातळी घटली : पाणीप्रश्न ऐरणीवर