कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

सोलापूर : शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाई केल्यानंतर अभिजीत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यानंतर आज अभिजीत पाटील यांनी सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अभिजीत पाटील यांनी कारखाना वाचत असेल तर मी… Continue reading कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

…तर पुन्हा निवडणूक लढणार नाही ; अजित पवारांची घोषणा

पुणे : बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. तर सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी गावागावात सभा, बैठका घेत आहेत. अजित पवार प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क ठेवून आहेत. त्या तालुक्याचे प्रश्न… Continue reading …तर पुन्हा निवडणूक लढणार नाही ; अजित पवारांची घोषणा

जे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार विसरले त्यांच्याकडून काय अपेक्षा?: श्रीकांत शिंदे

डोंबिवली : बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम राहिलेल्या शिल्लक सेनेने केलंय. त्यांच्या प्रमुखांनी केलं. आज त्यांना जे अनेक वर्ष पाहिजे होतं, ते त्यांनी त्या ठिकाणी केलंय. त्यांना पहिल्यापासून काँग्रेस बरोबर जायचं होतं. काँग्रेस सावरकरांना मानत नाही, सावरकरांना रोज शिव्या देतात. उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचार विसरले त्यांच्याकडून दुसरी… Continue reading जे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार विसरले त्यांच्याकडून काय अपेक्षा?: श्रीकांत शिंदे

देशात भाजपने मत मागायची पद्धत बदलली ; जयंत पाटलांची टीका

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष देशाच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे. तसा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाड आहेत. यातच राष्ट्रवादी… Continue reading देशात भाजपने मत मागायची पद्धत बदलली ; जयंत पाटलांची टीका

सातारचे उमेदवार शशिकांत शिंदेंसह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे आणि महायुतीकडून भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात लढत होत आहे. यालढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता ही लढत एक वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आली आहे. शशिकांत शिंदे यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप यांच्याविरोधात करण्यात आला असून त्यांच्यासह… Continue reading सातारचे उमेदवार शशिकांत शिंदेंसह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आ. विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय ; नाराजीनाट्यावर पडदा पडल्याची चर्चा

कडेगाव : सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने सांगलीतील कॉंग्रेस नेते नाराज झाले होते. तर आमदार विश्वजीत कदम यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस नेत्यांसमोर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विश्वजित कदम चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष असताना आज आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे… Continue reading आ. विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय ; नाराजीनाट्यावर पडदा पडल्याची चर्चा

अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा… ; भास्कर जाधवांचा इशारा

रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोकणात येणार आहेत. मात्र,अमित शाह आणि उत्तर योगी आदित्यनाथ या नेत्यांच्या कोकण दौऱ्यावरून भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. अमित शाह, योगी… Continue reading अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा… ; भास्कर जाधवांचा इशारा

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले साधू-संतांचे आशीर्वाद !

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील साधुसंतांच्या असणाऱ्या समस्यांची दखल घेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवले आहेत. यासंदर्भात साधू संतांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आज कोल्हापुरात दाखल झाले आहे. यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यावेळी बाळूमामाच्या नावाने चांगभलं म्हणत, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारे संत बाळूमामा देवस्थान व राज्यभरातील बाळूमामा भक्त यांनी… Continue reading मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले साधू-संतांचे आशीर्वाद !

मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष देशाच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना पाडा असे आवाहन केले होते. तर महायुतीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे

भाजपला ही निवडणूक सोपी नाही; अबकी बार 400 पार अशक्य ; छगन भुजबळांचं वक्तव्य

प्रतिनिधी : देशात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तास प्रचाराचा जोरही वाढत आहे. यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्तेचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपकडून तर 400 पारचा नारा दिला जात आहे. तसेच भाजपाचे घटकपक्ष याच नाऱ्यावर प्रचारसभा दणाणून सोडत आहेत. असं… Continue reading भाजपला ही निवडणूक सोपी नाही; अबकी बार 400 पार अशक्य ; छगन भुजबळांचं वक्तव्य

error: Content is protected !!