सेनापती कापशी (प्रतिनिधी) : सेनापती कापशी परिसरासाठी वरदान ठरणारे चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आरळगुंडी पठारावर आणखी दोन बंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधाऱ्या द्वारे हे पाणी चिकोत्रा धरणामध्ये वळविण्यात येईल, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली. आरळगुंडी पठारावरील पावसाचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी… Continue reading आरळगुंडीच्या पठारावर आणखी दोन बंधारे बांधणार : समरजितसिंह घाटगे