टोप (प्रतिनिधी) : कोल्हापुरातून शिरोलीला जाणाऱ्या मोटरसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रणजीत भुलर पाल (वय २५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी पुलावर घडला. उत्तप्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यातील भारीया गावचा रणजित पाल हा कुटुंबांसह कोल्हापूरत जाधववाडी इथे भाड्याच्या घरात राहत होता. तो… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू