मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील अव्वाच्यासव्वा वीजबिलांबाबत जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही बिले भरताच येणार नाहीत, अशीच अवस्था राज्यातील बहुतांशी ग्राहकांची आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीपंपाची वीजबील माफी करण्यासंदर्भात सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्याकडे केली. या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवत… Continue reading घरगुती, शेतीपंपाच्या वीजबिलांबाबत योग्य तोडगा काढू : शरद पवार