पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू होणार : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती; मात्र आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दीपक केसरकर म्हणाले की, सध्या आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता… Continue reading पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू होणार : केसरकर

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपला अभिनय साकारणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. बाली हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७९ वर्षांच्या बाली यांनी ‘केदारनाथ’, ‘३ इडियट्स’ सारख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अचानक प्रकृती खालावल्याने अरुण बाली यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल… Continue reading ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

चिमुकल्याच्या नावाने राजकारण केले?; श्रीकांत शिंदेंचे ठाकरेंना पत्र

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव आणि नातवावरही टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंचे पुत्र श्रीकांत यांनी ठाकरे यांना पत्र लिहिले असून, दीड वर्षाच्या अजाण बाळाच्या नावाने राजकारणात केले, असा सवाल उपस्थित केला आहे. श्रीकांत शिंदे लिहितात, दसऱ्याच्या मेळाव्यात काल उभ्या महाराष्ट्राने जे पाहिले आणि तुमच्या तोंडून… Continue reading चिमुकल्याच्या नावाने राजकारण केले?; श्रीकांत शिंदेंचे ठाकरेंना पत्र

शिवाजी पार्कवर १०१.६, ‘बीकेसी’वर ८८ डेसिबल आवाज

मुंबई  (प्रतिनिधी) : दसरा मेळाव्यात यंदा कोणाचा आवाज जास्त असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला दोन्ही ठिकाणी तुफान गर्दी झाली होती. समर्थक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यांचा उत्साह आणखी वाढवण्याकरता दोन्ही गटांतील नेत्यांकडून उत्साहपूर्ण भाषणेही करण्यात आली. दरम्यान, दोन्ही गटाच्या आवाजाकडे आवाज फाऊंडेशनचे बारीक लक्ष होते. दोन्ही… Continue reading शिवाजी पार्कवर १०१.६, ‘बीकेसी’वर ८८ डेसिबल आवाज

मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर दारूच्या बाटल्यांचा खच

मुंबई (प्रतिनिधी) : बुधवारी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठीची कचराकुंडी केली आहे. दारूच्या बाटल्यांचा खच मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर पडला असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे, तर यासंदर्भात आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात येत आहे. राज्यभरातून आलेल्या शिंदे समर्थकांच्या गाड्यासाठी मुंबई विद्यापीठाचे मैदान देण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी तिथे मद्यपान करून दारूच्या बाटल्या… Continue reading मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर दारूच्या बाटल्यांचा खच

दोन्ही मेळाव्यात शक्तिप्रदर्शन, टीका, आरोप-प्रत्यारोपाचा भडिमार

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मुंबईत बुधवारी दसरा मेळावे घेतले. दोन्ही गटाचे मेळावे दणक्यात झाले. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावरून जी टीका एकनाथ शिंदे आणि भाजपवर केली. त्या टीकेला तोडीस तोड उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. एकूणच… Continue reading दोन्ही मेळाव्यात शक्तिप्रदर्शन, टीका, आरोप-प्रत्यारोपाचा भडिमार

शिंदे गटात २ खासदारांसह ५ आमदार करणार प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीमध्ये शिवसेनेतील पाच आमदार आणि दोन खासदार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले. यानंतर ते दोन खासदार आणि पाच आमदार कोणते, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने-सामने आल्याचे… Continue reading शिंदे गटात २ खासदारांसह ५ आमदार करणार प्रवेश

भारत-इंग्लंड यांच्यात व्यापार वृद्धीसाठी विशेष योजना : वेवरली 

मुंबई (प्रतिनिधी) : भारत-इंग्लंड दरम्यान व्यापार वृद्धीसाठी विशेष योजना राबवण्याचे आश्वासन इंग्लंड संसदेचे मंत्री लॉर्ड वेवरली यांनी मुंबई भेटीत दिले. लॉर्ड वेवरली यांनी महाराष्ट्र चेंबरच्या मुंबई कार्यालयात  चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांची भेट घेतली. इंग्लंड आणि भारतामध्ये व्यापार, उद्योग वाढावा, गुंतवणूक वाढावी व अत्याधुनिक तंत्रज्ञान, लॉजिस्टिक या क्षेत्राला प्राधान्य देऊन भरीव काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी चर्चा… Continue reading भारत-इंग्लंड यांच्यात व्यापार वृद्धीसाठी विशेष योजना : वेवरली 

अनिल देशमुख यांना जामीन; पण तुरुंगातच राहणार

मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या एकल पीठाने ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती; परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आताही तुरुंगात राहावे… Continue reading अनिल देशमुख यांना जामीन; पण तुरुंगातच राहणार

पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत गृहकर्ज मिळणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  १० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मे… Continue reading पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत गृहकर्ज मिळणार

error: Content is protected !!