मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती; मात्र आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दीपक केसरकर म्हणाले की, सध्या आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता… Continue reading पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू होणार : केसरकर