कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजाराम तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे आ. ऋतुराज पाटील यांनी भेट घेऊन विकास आराखडा आणि आवश्यक निधीबाबत चर्चा केली. आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, तळ्यांचे शहर अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूरमध्ये सरनोबतवाडी आणि आसपासच्या परिसरातील शेतीसाठी पाणीपुरवठा करता यावा, यासाठी छ. राजाराम महाराजांनी १९२८ मध्ये ‘राजाराम… Continue reading राजाराम तलाव पर्यटनस्थळ होण्याबाबत आ. ऋतुराज पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा