मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार असेल, असे भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी ट्विट करुन म्हटले आहे. राम कदम यांनी अर्णब गोस्वामी याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाण्याची तयारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदम यांनी महाविकास आघाडी… Continue reading अर्णब गोस्वामींच्या केसाला धक्का लागला तर…; भाजप आमदाराचा इशारा