सांगलीकरांसाठी ‘दोन’ पाटलांची प्रतिष्ठा पणाला..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मदरासंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून कडेपूरचे संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून कुंडलचे अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातीलच आहेत.  देशमुख यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि लाड यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. पदवीधरसाठी अनेकजण इच्छुक होते. पण उमेदवारांच्या निश्चितीमध्ये भाजप… Continue reading सांगलीकरांसाठी ‘दोन’ पाटलांची प्रतिष्ठा पणाला..!

महाराष्ट्र कुठं नेला..? : ‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीसांची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांना ठार केलं, असा टोला  माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेचा ‘शवसेना’ असाही उल्लेख केला आहे. शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले, अशी टीका अमृता यांनी ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी,  महाराष्ट्र कुठे नेला असो, पण बिहार… Continue reading महाराष्ट्र कुठं नेला..? : ‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीसांची टीका

सदाभाऊ खोतांचा सवतासुभा

पुणे (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या कोटयातून विधानपरिषदेवर आमदार झालेले सदाभाऊ खोत यांनी सवतासुभा मांडला आहे. परिणामी भाजपसोबत असलेले घटकपक्षही नाराज असलेल्याचे समोर येत आहे. कोल्हापूरचे प्राध्यापक एन डी चौगुले यांना रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी… Continue reading सदाभाऊ खोतांचा सवतासुभा

पदवीधरसाठी दोन सांगलीकरांमध्येच लढत : राष्ट्रवादीकडून अरूण लाड

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरूण लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. तर औरंगाबाद विभागातून सतिश चव्हाण यांना तिकीट देण्यात आले आहे. पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर लाड हे सांगलीतील कुंडल गावाचे आहेत. त्यामुळे… Continue reading पदवीधरसाठी दोन सांगलीकरांमध्येच लढत : राष्ट्रवादीकडून अरूण लाड

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब गोस्वामींचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील संघर्ष चिघळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण अर्णब यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.     अर्णब यांनी आपल्या ट्विट म्हटले आहे की, उद्धव… Continue reading तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब गोस्वामींचा उद्धव ठाकरेंना इशारा

‘याबाबत’ नितीशकुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा..!

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली  एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत चौथ्यांदा सत्तेची सुत्रे हातात ठेवली आहेत. आता पुन्हा नितीशकुमार मुख्यमंत्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना सत्ता स्थापन करताना नितीशकुमार यांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा… Continue reading ‘याबाबत’ नितीशकुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा..!

ठाकरे सरकारचे भवितव्य गुलदस्त्यात : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे. मात्र हे ठाकरे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी० व्यक्त केला. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज… Continue reading ठाकरे सरकारचे भवितव्य गुलदस्त्यात : चंद्रकांत पाटील

भाजपमध्ये बंडखोरी

औरंगाबाद (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत… Continue reading भाजपमध्ये बंडखोरी

बिंदू चौकात भाजपतर्फे निवडणूक विजयाबद्दल आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाचे लक्ष लागून राहिलेली बिहार विधानसभा निवडणूक आणि अन्य राज्यांतील पोटनिवडणुकीचे अंतिम निकाल आज (बुधवार) पहाटे जाहीर झाले. पोटनिवडणुकीत गुजरात, मध्य-प्रदेश, कर्नाटक, मणिपूर,  तेलंगणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला. बिहार राज्यात ७४ जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. याबद्दल आज बिंदू चौकात कोल्हापूर भाजपतर्फे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष… Continue reading बिंदू चौकात भाजपतर्फे निवडणूक विजयाबद्दल आनंदोत्सव

बिहार निवडणुकीतील आमचं मिशन फत्ते झालं..!

पाटणा (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलने वर्तविला अंदाज धुळीस मिळवत बिहारी जनतेने चौथ्यांदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हातात सत्ता सोपविली. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वाधिक जागा घेतल्या असल्यातरी तेजस्वी यादव यांच्या राजदला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. तर भाजपची ‘बी’ टीम म्हणून टीका झालेल्या  लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी निकालावर प्रतिक्रिया… Continue reading बिहार निवडणुकीतील आमचं मिशन फत्ते झालं..!

error: Content is protected !!