कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने केंद्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊननंतर समान्य नागरीकांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता केंद्र शासनाने विविध आर्थिक पॅकेजेची घोषणा केली. यामध्ये हातावर पोट असणार्या फेरीवाल्यांकरीता पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत बँकांमार्फत १०००० तातडीने कर्ज देण्याची योजनाही आहे. या योजनेची सुरूवात जुलै २०२० मध्ये झाली आहे. परंतु या योजनेसाठी पात्र फेरीवाल्यांना हे कर्ज उपलब्ध करून… Continue reading फेरीवाल्यांच्या हक्काच्या कर्जात अडथळा करू नका : भाजपा