पुणे (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागांत आज (सोमवार) उद्या (मंगळवार) अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात वायव्य भागामध्ये तयार झालेले… Continue reading महाराष्ट्रातील ‘या’ भागांत आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा