महाराष्ट्रातील ‘या’ भागांत आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही  भागांत आज (सोमवार) उद्या (मंगळवार) अतिवृष्टी  होण्याचा इशारा  हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड,  धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली,  यवतमाळ,  गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी  होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  बंगालच्या उपसागरात वायव्य भागामध्ये  तयार झालेले… Continue reading महाराष्ट्रातील ‘या’ भागांत आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा

राज्यात पुन्हा कोसळधार : ४ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार बरसून विश्रांती घेतल्यानंतर रविवारपासून पुन्हा पाऊस जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आज (शुक्रवार) वर्तवला आहे. राज्यात पुन्हा एकदा विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी (दि.१९) अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.   तर… Continue reading राज्यात पुन्हा कोसळधार : ४ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात पुढील ५ दिवसांत पावसाचा जोर वाढणार

मुंबई (प्रतिनिधी) : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दाणादाण करून केलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यांत दडी मारली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. आता सप्टेंबरच्या सुरुवातीपासून मान्सूनचे राज्यात दिमाखात पुनरागमन झाले आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील चोवीस तासांत मुंबई, पुणे आणि ठाणे (Thane) परिसरात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार… Continue reading राज्यात पुढील ५ दिवसांत पावसाचा जोर वाढणार

राज्यात येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार

नागपूर (प्रतिनिधी) : गेल्या महिनाभराच्या खंडानंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने… Continue reading राज्यात येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार

राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले : पुराचा धोका कायम

राशिवडे (प्रतिनिधी) : महापुराच्या आस्मानी संकटातही सर्व कोल्हापूरकरांच लक्ष्य राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतात कधी आणि किती याकडे लागून राहिले होते. आज दिं. 25 रोजी 3.55 वाजलेपासून सात वाजेपर्यंत सात दरवाज्यापैकी पाच दरवाजे उघडले आहेत. जरी  पावसाने उघडीप दिली असली तरी पुराचा धोका मात्र कायम आहे. यामुळे पाणीपातळी उतरण्यास वेळ लागणार. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगलीच… Continue reading राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले : पुराचा धोका कायम

पुणे-बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे शुक्रवारी बंद झालेला पुणे-बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी ओसरत असली तरी पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद आहे. शिरोली एमअआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधले मंगल कार्यालय, पुणे -बेंगलोर हायवेवर दुतर्फा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली होती. तावडे हॉटेल कडून… Continue reading पुणे-बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली

भूईबावडा घाटमार्गावर रस्ता दुभंगल्याने घाट वाहतूकीस बंद

साळवण (प्रतिनिधी) : गेल्या पाच दिवसापासून गगनबावडा व तळकोकणात पडलेल्या मुसळधार पावसाने भूईबावडा घाटमार्गातील रस्त्यावर  गुरूवारी रात्री   मोठ्या भेगा पडून रस्ता  दुभंगल्याने शुक्रवार दिनांक २३ जुलैपासून  भूईबावडा घाटमार्गातून होणारी सर्व वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे . काही दिवसापासून करूळ घाटबंद करण्यात आला होता व करूळ घाटातील वाहतूक भूईबावडा घाटमार्गे वळवण्यात आली होती. त्यानंतर हा… Continue reading भूईबावडा घाटमार्गावर रस्ता दुभंगल्याने घाट वाहतूकीस बंद

दिलासादायक : पावसाची उसंत, पाणीपातळी घटतेय..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेले तीन दिवस सलग पावसामुळे कोल्हापूरवर पुराचे भयंकर संकट आले आहे. दरम्यान रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने पाणीपातळी १ फुटाणे घटली आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तर पाणीपातळी वेगाने उतरण्यास मदतच होणार आहे. आज सकाळी सूर्यदर्शन झाल्याने कोल्हापूरकर थोडसे सुखावले आहेत. शनिवारी सकाळी सहा वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी ५६ फूट होती.… Continue reading दिलासादायक : पावसाची उसंत, पाणीपातळी घटतेय..!

अतिवृष्टीमुळे रांगोळीत राहते घर जमीनदोस्त : जीवितहानी टळली

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी (ता.हातकणंगले) येथे सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जहॉंगिर मुल्लाणी यांचे राहते घर जमीनदोस्त झाले.त्यामध्ये प्रापंचिक साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. राहते घरच पडल्याने कुटुंबावर भाडोत्री घराचा आधार घेण्याची वेळ आली आहे. रात्रीच्या सुमारास घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या संतोष कमते यांच्या घराच्या भिंतीची कांही अंशी पडझड झाली आहे.… Continue reading अतिवृष्टीमुळे रांगोळीत राहते घर जमीनदोस्त : जीवितहानी टळली

राज्यावर अस्मानी संकट : आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू,  ३ दिवस रेड अलर्ट

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातले आहे. मुंबई, ठाणे, सातारा आणि कोकणात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेमध्ये राज्यात १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील ३ दिवस कोल्हापूर, पुणे  रायगड, पालघर मुंबई आणि ठाण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वेडट्टीवार यांनी दिली. विजय वेडट्टीवार यांनी आपत्ती ग्रस्त भागाची सद्यस्थिती… Continue reading राज्यावर अस्मानी संकट : आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू,  ३ दिवस रेड अलर्ट

error: Content is protected !!