नागपूर (वृत्तसंस्था) : देशात भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली सर्व वाहने यानंतर पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर धावणार नाही. ती सर्व वाहने स्क्रॅप केली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाने घेतल्याचे सांगितले. ते नागपुरात अॅग्रोव्हिजन-२०२२ च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित होते. पेट्रोल डिझेल हें विदर्भातून काय तर… Continue reading १५ वर्षे पूर्ण झालेली सरकारी वाहने स्क्रॅप करणार : गडकरी