मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, उर्वरित तीन टप्प्याचे मतदान बाकी आहे. सध्या पाचव्या टप्यातील मतदानाचे जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरमायन विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत. अशातच ठाकरे गटामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धुसमुस सुरु… Continue reading नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं – पंतप्रधान मोदी