नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं – पंतप्रधान मोदी

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, उर्वरित तीन टप्प्याचे मतदान बाकी आहे. सध्या पाचव्या टप्यातील मतदानाचे जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरमायन विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत. अशातच ठाकरे गटामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धुसमुस सुरु… Continue reading नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी, शहा चोरांचे सरदार, पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात होते. यावेळी प्रचार सभेत बोलताना, नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली.… Continue reading पंतप्रधान मोदी, शहा चोरांचे सरदार, पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

शरद पवारांचा नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले..!

मुंबई – शरद पवार यांनी पूर्वी अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी खोचक शब्दात सडेत्तोर प्रतिउत्तर दिल आहे. राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात स्थान काय आहे ?; हे मला माहीत नाही अशा शब्दांत… Continue reading शरद पवारांचा नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले..!

शिंदे बाप-लेकीची जोडी भाजपात जाणार ; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

सोलापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला आहे. सध्या राज्यातील मुंबई, नाशिक, धुळे, कल्याण, ठाणे या ठिकाणी प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती… Continue reading शिंदे बाप-लेकीची जोडी भाजपात जाणार ; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

पंतप्रधान मोदी बोलत असताना तरुण शेतकरी ओरडला कांद्यावर बोला…; नेमकं काय घडलं?

नाशिक : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसची सत्ता आली तर ते अर्थसंकल्पातील 15 टक्के भाग अल्पसंख्यांकासाठी राखून ठेवतील, असं वक्तव्य मोदींनी केलं आणि तेवढ्यात सभेत उपस्थित एका तरुण… Continue reading पंतप्रधान मोदी बोलत असताना तरुण शेतकरी ओरडला कांद्यावर बोला…; नेमकं काय घडलं?

PM मोदींच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर रोहित पवारांचा पलटवार म्हणाले..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. लोकसभेच्या अनुषंगाने सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. आता चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, उर्वरित तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे तर पाचव्या टप्प्यातील मतदानाच प्रचार जोरदार सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची धुसमुस पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी… Continue reading PM मोदींच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर रोहित पवारांचा पलटवार म्हणाले..!

मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण ; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई: मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता देशातील जनता नरेंद्र मोदींच्या थोपेबाजीला बळी… Continue reading मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण ; पटोलेंचा हल्लाबोल

या निवडणुकीत ‘त्यांना’ एक टक्का मतंही मिळणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई  : लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना एक टक्का मतंही मिळणार नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या पाच जागांची ऑफर दिली होती त्यावेळी… Continue reading या निवडणुकीत ‘त्यांना’ एक टक्का मतंही मिळणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

पुणे : महाराष्ट्र चार टप्प्यात मतदान पार पडले आहे. अजून पाचव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्या आधी 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाविकस आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लागले होते. यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदान… Continue reading निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

सांगलीचा निर्णय घाईत झाला ; भाजप प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं वक्तव्य

मुंबई – सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत महाविकस आघाडीला धक्का दिला. यानंतर आता काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.एक वृत्तवाहिणीशी बोलताना… Continue reading सांगलीचा निर्णय घाईत झाला ; भाजप प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं वक्तव्य

error: Content is protected !!