घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई पालिका जबाबदार : रमेश चेन्नीथला

मुंबई : घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला… Continue reading घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई पालिका जबाबदार : रमेश चेन्नीथला

घाटकोपर दुर्घटना : सरकार आमचं, पालिका आमची; मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध? : छगन भुजबळ

मुंबई: देशात लोकसभ निवडणुकीची धामधूम सुरु आहे. काल राज्यात चौथ्या टप्प्यातील 11 जागांसाठी मतदान पार पडले. दरम्यान, सायंकाळी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात असणारे होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंपाचा मालक भावेश… Continue reading घाटकोपर दुर्घटना : सरकार आमचं, पालिका आमची; मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध? : छगन भुजबळ

…म्हणून अजित पवारांनी ‘तेंव्हा’ भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला : सुनील तटकरे

मुंबई :  अजित पवारांनी 2019 साली भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला कारण  शरद पवारांबद्दलचं काँग्रेस नेत्यांचे वाक्य मनाला लागलं आणि त्याची परिणीती सकाळचा शपथ विधी आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील  तटकरे यांनी केला. महाराष्ट्रातल्या राजकारणात नोव्हेंबर 2019  साली अशी एक घटना घडली जी कोणीही विसरू शकणार नाही. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पहाटे… Continue reading …म्हणून अजित पवारांनी ‘तेंव्हा’ भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला : सुनील तटकरे

मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण; राज्य सरकार व BMC वर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: नाना पटोले

मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे गेलेले बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डिंग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत या घटनेप्रकरणी राज्य… Continue reading मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण; राज्य सरकार व BMC वर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: नाना पटोले

अभिनेता सलमान खानला एका अटीवर माफी देणार : बिष्णोई समाजाचे स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई अभिनेता सलमान खानच्या मागे हात धुवून लागली आहे. १९९८ साली केलेल्या काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानला अजूनही माफ केलेले नाही. काही दिवसांपूर्वीच सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी या राहत्या अपार्टमेंटवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळंसलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बिष्णोई समाज एका अटीवर सलमानला माफ करु शकतो असं समाजाच्या… Continue reading अभिनेता सलमान खानला एका अटीवर माफी देणार : बिष्णोई समाजाचे स्पष्टीकरण

‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार ; मनोज जरांगे पाटलांची घोषणा

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांचा पराचाराचा धडाका सुरु आहे. नेतेमंडळींच्या आपापल्या उमेदवारांसाठी तोफा धडाडत आहेत. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. महारष्ट्रात 20 मे ला पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं… Continue reading ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार ; मनोज जरांगे पाटलांची घोषणा

हा त्यांचा निरोप समारंभ आहे ; संजय राऊतांचा कुणाला टोला..?

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या निवडणुकीचा सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, आणखी तीन टप्पे मतदान बाकी आहे. सध्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचे प्रचार जोरदार सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जास्त आक्रमक होत एकमेकांवर तोफ डागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading हा त्यांचा निरोप समारंभ आहे ; संजय राऊतांचा कुणाला टोला..?

महाराष्ट्रात मताची टक्केवारी जैसे थे ; देशाच्या तुलनेत राज्यात कमी मतदान

मुंबई : देशात काल सोमवारी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले. यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. देशातील 96 मतदारसंघातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत देशासह राज्यातील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.64 टक्के मतदान झालं असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत… Continue reading महाराष्ट्रात मताची टक्केवारी जैसे थे ; देशाच्या तुलनेत राज्यात कमी मतदान

मी अरविंदला अनेकवेळा सांगितले,चारित्र सांभाळा पण… – अण्णा हजारे

पारनेर – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, पाचव्या टप्प्यातील मतदानाचे प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यांन विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अण्णा हजारे यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. आपचे अध्यक्ष… Continue reading मी अरविंदला अनेकवेळा सांगितले,चारित्र सांभाळा पण… – अण्णा हजारे

नाशिक महापालिकेत 800 कोटींचा घोटाळा ; मुख्यमंत्री शिंदे लाभार्थी : संजय राऊत

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत नगरविकास विभागाकडूनमोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी या आरोपाबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.त्याशिवाय या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत ते या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचे म्हणत राऊतांनी या प्रकरणात नाशिकमधील बिल्डर ठक्कर, मनवाणी आणि शहा यांच्यावरही… Continue reading नाशिक महापालिकेत 800 कोटींचा घोटाळा ; मुख्यमंत्री शिंदे लाभार्थी : संजय राऊत

error: Content is protected !!