मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केली. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बंद पुकारला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील… Continue reading लखीमपूर हिंसाचार : ११ ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक