मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ठाकरे सरकारने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी कऱण्यास… Continue reading सुरक्षा कपातीवर भाजपची टीका : शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन