नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली. न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली व समिती स्थापन करण्याचा… Continue reading शेतकऱ्यांना मोठा दिलासा : कृषी कायद्यांना स्थगिती