शासकीय योजनांचा लाभ पोचविण्याचे काम माने कुटुंबाने केले- आमदार विनय कोरे

टोप ( प्रतिनिधी ) राज्यात झालेल्या सत्तेच्या घडामोडींमुळे राज्याच्या चांगल्या योजना दुर्लक्षित राहिल्या होत्या. या योजना मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम अंबपमधील माने कुटुंबाने केले आहे. असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी केले. ते अंबप येथील संजय गांधी निराधार योजनेच्या आदेश वाटपावेळी बोलत होते. यावेळी परिसरातील 250 लाभार्थ्यांना योजनेचे आदेश वाटप… Continue reading शासकीय योजनांचा लाभ पोचविण्याचे काम माने कुटुंबाने केले- आमदार विनय कोरे

error: Content is protected !!