मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोल्हापूर आणि सातारा या दोन जागांची चांगलीच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. तर साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारीची प्रतीक्षा आहे. दोन्ही घराणी ही छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या दोन लोकसभा मतदारसंघांना तेवढेच महत्त्व आहे. तर उदयनराजे हे उमेदवारीसाठी तीन दिवस… Continue reading …तर उदयनराजेंना बिनविरोध करणार का?