कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे चिंतेत भर

मेलबर्न (वृत्तसंस्था) : सध्या सुरु असलेल्या टी- २० वर्ल्डकपमधील उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे चिंतेत भर पडली आहे. सामन्यापूर्वी सराव सुरु असतानाच नेट्समध्ये बॅटिंग करत असताना रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीकडे पाहता, संघावर मोठे दडपण आले असून, तो संघातून बाहेर पडल्यास… Continue reading कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे चिंतेत भर

अजित दळवीची सायकलवरून भारतवारी ६७०० कि. मी. पूर्ण

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील कोदे येथील अजित पांडुरंग दळवी यानी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारत प्रदक्षिणा २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरवात केली. भारतीय नौदलांतर्गत येणाऱ्या मुंबईच्या माझगाव येथील डॉक शिप बिल्डर्स या कंपनीमध्ये वेल्डर या पदावर काम करणारा अजितने या कंपनीपासूनच सायकलवारीला सुरवात केली. आजपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, हरियाणा, पंजाब, वाघा… Continue reading अजित दळवीची सायकलवरून भारतवारी ६७०० कि. मी. पूर्ण

विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुरुषांमध्ये भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला, तर महिलांमध्ये पाकिस्तानची अष्टपैलू निदा दार हिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका आणि टी-२० विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विराटला हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोहलीचा सामना झिम्बाब्वेच्या… Continue reading विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार

टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर मोठा विजय : सेमीफायनलमध्ये ‘या’ टीमशी सामना

मेलबर्न (वृत्तसंस्था) :  ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी- २० वर्ल्ड कपमध्ये सुपर १२ फेरीतला अखेरचा सामना आज मेलबर्नमध्ये पार पडला. भारतानं या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करुन ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान पटकावलं. यामध्ये सूर्यकुमार यादवने नाबाद ६१ आणि राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेला १८७ धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव ११५… Continue reading टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर मोठा विजय : सेमीफायनलमध्ये ‘या’ टीमशी सामना

किंग’ विराट कोहलीचा वाढदिवस उत्साहात

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कप्तान विराट कोहली याचा ५ नोव्हेंबर रोजी ३४ वा वाढदिवस आहे. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी त्याचा जन्म झाला असून, यंदाचा वाढदिवस तो ऑस्ट्रेलियात साजरा करत आहे. तेथे आयसीसी टी-२० विश्वचषकच्या स्पर्धेत विराट खेळत आहे. कसोटी, टी-२० आणि वन डे अशा तिन्ही प्रकारांत विराटने टीम इंडियासाठी नेतृत्व केले… Continue reading किंग’ विराट कोहलीचा वाढदिवस उत्साहात

भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित

मेलबर्न (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी बांगलादेशाचा पराभव करून टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या दिशेने एक मोठी उडी घेतली आहे. पाकिस्तान, बांगलादेश व दक्षिण आफ्रिका हे ३ संघ अद्याप या शर्यतीत आहेत. टी-२० विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजचे सामने ६ नोव्हेंबरला संपुष्टात येतील. त्यानंतर ९ व १० तारखेला २ उपांत्य सामने खेळले जातील. १३ नोव्हेंबर रोजी फायनलचा… Continue reading भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित

विश्वचषक स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२०विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने मध्येच उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत. यंदाच्या विश्वचषकमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आहेत. अशातच उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये पावसामुळे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही, याचा विचार करण्यात आला असून, त्यानुसार विश्वचषकच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा निकाल… Continue reading विश्वचषक स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम

झिम्बाब्वेविरुद्ध भारताला मोठ्या फरकाने सामना जिंकावाच लागणार

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीमधील भारताचा शेवटचा सामना रविवारी झिम्बाब्वे विरुद्ध रंगणार आहे. प्रत्येक संघाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत उपांत्यफेरीमध्ये कोणता संघ जणार हे निश्चित नाही, अशी ग्रुप टूची स्थिती असताना भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. उपांत्यफेरीमध्ये आप स्थान निश्चित करण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पाकिस्ताननेच गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला मोठ्या… Continue reading झिम्बाब्वेविरुद्ध भारताला मोठ्या फरकाने सामना जिंकावाच लागणार

जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंशुल चुयेकर ‘सर्वोत्कृष्ट’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले येथील ‘आय ॲम कलाम फाऊंडेशन’ व अण्णासाहेब डांगे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. अकरा वर्षांखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून सेंट झेवियर्सच्या अंशुल चुयेकर याची निवड झाली आहे. याबद्दल फादर रत्नाकर दुशिंग, अँड्रू फर्नांडिस, विक्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला. प्रीतम घोडके, आंतरराष्ट्रीय… Continue reading जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंशुल चुयेकर ‘सर्वोत्कृष्ट’

झिम्बाब्वेने भारताला हरवले तर… पाक अभिनेत्रीच्या ट्विटने खळबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केल्याने आता उपांत्य फेरीचे तिकीट कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता पाकिस्तानी अभिनेत्रीच्या एका ट्विटने मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या सामन्यात पावसाने पाकिस्तानला साथ दिल्याने डकवर्थ लुईस नियमामुळे पाकिस्तानचे काम सोप झाले. त्यामुळे पाकिस्तानला आता उपांत्य फेरीच्या रेसमध्ये कायम राहिला आहे. अशातच… Continue reading झिम्बाब्वेने भारताला हरवले तर… पाक अभिनेत्रीच्या ट्विटने खळबळ

error: Content is protected !!