पंढरपूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वच सार्वजनिक आणि धार्मिक सणांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यदांच्या वर्षातील सर्व धार्मिक सण, वारी रद्द करण्यात आले आहेत. त्याचमुळे कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास शासनाने मनाई केली आहे. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री मात्र कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात? हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी… Continue reading …मग उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये : वारकरी संप्रदाय