राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले, ते डुबले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत,  डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव,  अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर… Continue reading राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले, ते डुबले

धैर्यशील माने यांची भाजपवर टीका..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल. याचे वाटेकरी नितीश आणि मोदी असतील. असे ठाम मत माने यांनी व्यक्त केले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता.… Continue reading धैर्यशील माने यांची भाजपवर टीका..

भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका

नाशिक (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही, हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला लगावतानाच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे या भाजपच्या प्रयोगामुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा फटका बसल्याचा… Continue reading भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका

बिहारमध्ये नितीशकुमार सत्ता राखणार..? : एनडीए आघाडीवर   

पाटणा (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये तेजस्वी यादव की पुन्हा नितीशकुमार यांची सत्ता येणार ? हे आज स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या निकालानुसार अटीतटीची लढत होताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी आघाडी  घेतली होती. परंतु आता एनडीएने १२४ जागांवर  आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीने ११० जागांवर… Continue reading बिहारमध्ये नितीशकुमार सत्ता राखणार..? : एनडीए आघाडीवर   

साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे झाली आहेत, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. १… Continue reading साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

…म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनामुळे दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिवाळीत पवारांना भेटता येणार नाही. नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक… Continue reading …म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

ब्राह्मण समाजाबाबतच्या विधानावर एकनाथ खडसेंचा माफीनामा..!  

मुंबई (प्रतिनिधी) : ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे.  माझ्या विधानाच्या झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी  ट्विट करत म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यव्यावरुन… Continue reading ब्राह्मण समाजाबाबतच्या विधानावर एकनाथ खडसेंचा माफीनामा..!  

पुणे पदवीधर निवडणूक : भाजपकडून संग्राम देशमुख रिंगणात

मुंबई,  (प्रतिनिधी ) : राज्यातील  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नांवे आज (सोमवार) जाहीर केली आहेत. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी  दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या… Continue reading पुणे पदवीधर निवडणूक : भाजपकडून संग्राम देशमुख रिंगणात

अर्णब गोस्वामींच्या  केसाला धक्का लागला तर…; भाजप आमदाराचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार असेल, असे  भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी ट्विट करुन म्हटले आहे. राम कदम यांनी अर्णब गोस्वामी याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाण्याची तयारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदम यांनी महाविकास आघाडी… Continue reading अर्णब गोस्वामींच्या  केसाला धक्का लागला तर…; भाजप आमदाराचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराचे वासे फिरले : आता बायकोही साथ सोडणार..?

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या अटीतटी आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत जो बायडेन यांनी दणदणीत विजय संपादन केला. हा पराभव माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होताना डोनाल्ड ट्रम्प यांना कौटुंबिक पातळीवर दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.    डोनाल्ड ट्रम्प यांची… Continue reading डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराचे वासे फिरले : आता बायकोही साथ सोडणार..?

error: Content is protected !!