वर्षभरात अनेक जण डोळे लावून बसले होते : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलंच… हे चालणारच नाही. असे करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केले. पण, वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत… Continue reading वर्षभरात अनेक जण डोळे लावून बसले होते : उद्धव ठाकरे

ग्रा.पं.निवडणुकीबाबत मंत्री यड्रावकरांची मोठी घोषणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मात्र गावामध्ये गट तट निर्माण होऊन कटुता निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठी घोषणा केली आहे. शिरोळ या आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीने येणारी निवडणूक बिनविरोध केली. तर त्या ग्रामपंचायतीला ५० लाखांचा विकास निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या… Continue reading ग्रा.पं.निवडणुकीबाबत मंत्री यड्रावकरांची मोठी घोषणा

शिवसेनेसारखी कामे आपल्याला करायची नाहीत : चंद्रकात पाटील

पुणे (प्रतिनिधी) : निवडणुकीआधी जनतेला आश्वासन द्यायचे, आणि निवडणुकीनंतर ते विसरून जायचे, अशी शिवसेनेसारखी कामे आपल्याला करायची नाहीत, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेला लगावला. पुण्यातील एका विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कामाबाबत भाजप नगरसेवकांना मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले की, निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत. त्यासाठी… Continue reading शिवसेनेसारखी कामे आपल्याला करायची नाहीत : चंद्रकात पाटील

भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार..?  

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत असल्याचे विधानसभेत सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. तर आता भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असा दावा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन… Continue reading भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार..?  

महाडिक गटाला खिंडार : राजाराम कारखान्याच्या माजी संचालिकेच्या सुपुत्र सतेज पाटील गटात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडमुडशिंगी गावातील आणि छ. राजाराम कारखान्याच्या माजी संचालिका गीता सर्जेराव पाटील याचा मुलगा सुदर्शन यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यानी आज (शनिवार) आ. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गडमुडशिंगीमधील मागील अनेक वर्षे महाडिक गटाचे नेतृत्व करणारे व  छ. राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता पाटील… Continue reading महाडिक गटाला खिंडार : राजाराम कारखान्याच्या माजी संचालिकेच्या सुपुत्र सतेज पाटील गटात…

मुंबई-पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार : आ. ऋतुराज पाटील (व्हिडिओ)

आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर वाहतूक पोलिसांना लेड बॅटन प्रदान कार्यक्रम पार पडला. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार असल्याची ग्वाही यावेळी आ. पाटील यांनी दिली.  

राजर्षी शाहू महाराजांच्या लोकसेवेचे मुश्रीफ यांच्याकडून अनुकरण…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राजघराण्यात जन्मूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलंसं केलं. लोकसेवेचे त्यांचेच अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत, असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले. गडहिंग्लजच्या बेलबाग येथील श्री जडेयसिद्धेश्वर आश्रमात बसवेश्वर स्वामी यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.    महास्वामीजी म्हणाले की, मुश्रीफ यांचे नेतृत्व गोरगरिबांची… Continue reading राजर्षी शाहू महाराजांच्या लोकसेवेचे मुश्रीफ यांच्याकडून अनुकरण…

विरोधकांना सहकार मोडीत काढायचाय : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक असून विरोधकांनी चांगल्या कामांना विरोध करू नये. विरोधकांना सहकार मोडीत काढून खाजगीकरण करायचे आहे, असा आरोप माजी आ. अमल महाडिक यांनी केला आहे. ते टोप (ता. हातकणंगले) येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. राजाराम सोसायटीचे चेअरमन भगवान पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी महाडिक म्हणाले की, कारखान्यास… Continue reading विरोधकांना सहकार मोडीत काढायचाय : अमल महाडिक

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

पणजी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे पाच वेळा खासदार राहिलेले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे मोहन रावले यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. आज (शनिवार) सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रावले हे मुंबईतील परळ-लालबाग भागातील अत्यंत लोकप्रिय नेते होते. १९९१ ते २००९ या काळात दक्षिण-मध्य… Continue reading शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

संजय भोसलेकडून पगाराचे पैसे वसूल करा : भूपाल शेटे (व्हिडिओ)

घरफाळा घोटाळ्यातील संजय भोसले यांच्याकडून महापलिका प्रशासनाने दीड महिन्यांचा पगार वसूल करावा, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली आहे.  

error: Content is protected !!