कृणाल पंड्याने दुबईहून ‘या’ वस्तू आणल्या : विमानतळावर ठोठावला दंड

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर दुबईहून आलेल्या  मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यू इंटेलीजेंस (डीआरआय) ने त्याच्यावर अधिक प्रमाणात  सोने आणि इतर मौल्यवान वस्तू सोबत आणल्याचा आरोप करत त्याला दंड ठोठावला.   दरम्यान, मर्यादीत क्षमतेपेक्षा जास्त सोने बाळगल्याची आपली चूक पांड्याने मान्य केली. आपल्याला… Continue reading कृणाल पंड्याने दुबईहून ‘या’ वस्तू आणल्या : विमानतळावर ठोठावला दंड

कळंबा कारागृहात शौचालयात सापडला मोबाईल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामधील कर्मचाऱ्यांना एका बराकीच्या शौचालयात मोबाईल हँडसेट मिळून आला. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सायंकाळी कळंबा कारागृहातील एका बराकमधील शौचालयात, कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना एक मोबाईल हँडसेट मिळून आला. याप्रकरणी एका कैद्याकडे कर्मचाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. कारागृह… Continue reading कळंबा कारागृहात शौचालयात सापडला मोबाईल…

कोल्हापूर बाजारसमितीनजीक ट्रकचालकाची आत्महत्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर बाजार समितीनजीकच्या बागेमध्ये एका ट्रकचालकाने झाडाला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. कृष्णात महादेव चव्हाण (वय ३२, रा. पोर्ले, ता पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. कृष्णात चव्हाण हे कोल्हापुरातील बाजार समिती व मार्केट यार्ड परिसरातील काही ट्रकवर चालक म्हणून नोकरी करत होते. आज (बुधवार) सायंकाळच्या सुमारास त्यांनी बाजार समितीजवळ असणाऱ्या बागेतील झाडाला… Continue reading कोल्हापूर बाजारसमितीनजीक ट्रकचालकाची आत्महत्या

सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब गोस्वामींना मोठा दिलासा   

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींचा सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला.  प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तत्काळ सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अर्णब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी… Continue reading सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब गोस्वामींना मोठा दिलासा   

धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिघा तरुणांना राजारामपुरी पोलिसांना अटक केली. हसन रफिक शेख (वय २५, रा. यादवनगर), सौरभ दीपक जाधव (वय १९, रा. कनाननगर) व प्रीतम सर्जेराव चव्हाण (वय २०, रा. दौलतनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तलवार, चाकू व मोटारसायकल असा सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून समजलेली माहिती… Continue reading धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांना अटक

आटपाडीत भिंतीला बोगदा पाडून १८ लाखांचे दागिने लंपास

सांगली (प्रतिनिधी) : सराफ दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून सुमारे १८ लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये घडली. चित्रपटातील दृश्याला साजेशा या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आटपाडीच्या दिघंची येथील विटा-मायणी रोडवरील विटा मर्चंट बँकेसमोर असणाऱ्या आदिती ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात ही जबरी चोरी झाली आहे. दुकानाच्या मागील… Continue reading आटपाडीत भिंतीला बोगदा पाडून १८ लाखांचे दागिने लंपास

दिलासा नाहीच : अर्णब गोस्वामींचा तुरूंगातील मुक्काम वाढला

मुंबई (प्रतिनिधी) : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले  रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह सहआरोपी नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज  उच्च न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा तुरूंगातील मुक्काम वाढणार आहे.   अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निर्णय दिला.… Continue reading दिलासा नाहीच : अर्णब गोस्वामींचा तुरूंगातील मुक्काम वाढला

ठाकरे सरकारला जबाबदार धरत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) : थकीत पगार न मिळाल्याने  एका एस.टी कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेत  आपली जीवनयात्रा आज (सोमवार) संपवली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावात घडली आहे.  यामुळे जळगावसह एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मनोज चौधरी असे आत्महत्या केलेल्या  एस.टी कंडक्टरचे नांव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. एसटी महामंडळातील कमी… Continue reading ठाकरे सरकारला जबाबदार धरत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

पगार न मिळाल्याने एसटी बस चालकाची आत्महत्या

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी एसटी डेपोतील बस चालक पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. यावर तोडगा न निघाल्यामुळे चालकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिवाळीच्या  तोंडावर कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.… Continue reading पगार न मिळाल्याने एसटी बस चालकाची आत्महत्या

कोल्हापूरातील महाद्वार रोडवर चोरट्यांचा धुमाकूळ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात असणाऱ्या महाद्वार रोडवर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी हात साफ करायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत दोन महिलांना याचा फटका बसला आहे. या दोन्ही घटनेत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी महाद्वार रोडवर गर्दी होत आहे. या… Continue reading कोल्हापूरातील महाद्वार रोडवर चोरट्यांचा धुमाकूळ…

error: Content is protected !!