चंदगड (प्रतिनिधी) : गळ्याला फास लागून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने खरीप हंगामात शेतीच्या मशागतीचा प्रश्न भेडसावणाऱ्या अलबादेवी (ता. चंदगड) येथील शेतकरी सुरेश घोळसे यांना बैलांची नवीन जोडी देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. अलबादेवी येथे गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा गळ्याला फास लागून मृत्यू झाल्याने शेतकरी सुरेश घोळसे यांचे ८० हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या… Continue reading अलबादेवी येथे ग्रामस्थांनी घडवले माणुसकीचे दर्शन