मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी कालव्याच्या माध्यमातून मराठवाड्यात नेले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. २०१९ मध्ये सांगली-कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा आपण जागतिक बँकेकडून एका प्रोजेक्टला मान्यता दिली होती. त्यात वळण-बंधारे आणि कॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला होता. गुरुवारच्या बैठकीत… Continue reading पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात नेणार : फडणवीस