भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला – पालकमंत्री हसन मुश्रीफ

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कागल, (प्रतिनिधी) : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीर यांनी संपूर्ण मानवजातीला आणि पर्यायाने जगालाच सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. भगवान महावीर यांनी दिलेला “अहिंसा परमोधर्म” आणि… Continue reading भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला – पालकमंत्री हसन मुश्रीफ

error: Content is protected !!