कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात काल (मंगळवार) घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या प्रतिबंधक योजनांच्या नावाखाली प्रशासनाने सार्वजनिक नदी, रंकाळा, राजाराम, कोटीतीर्थ तलावा ठिकाणी विसर्जनास मनाई केली होती. तसेच महानगरपालिकेच्या कृत्रिम कुंडांचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केले होते. परंतु, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी केलेली व्यवस्था कोरोना पसरविणारी आणि धार्मिक भावना अस्वस्थ करणारी ठरल्याची दिसते. त्यामुळे… Continue reading गणेश विसर्जनाचे धोकादायक नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध : अजित ठाणेकर