मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२०विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने मध्येच उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत. यंदाच्या विश्वचषकमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आहेत. अशातच उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये पावसामुळे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही, याचा विचार करण्यात आला असून, त्यानुसार विश्वचषकच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा निकाल… Continue reading विश्वचषक स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम