कोल्हापुरात २८ मार्चला ‘गगन दमामा बाज्यो’ नाटकाचा प्रयोग…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काफिला थिएटर्स आणि महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस यांच्यातर्फे ‘गगन दमामा बाज्यो’ हे दोन अंकी नाटक २८ मार्चला प्रथमच सादर होत आहे. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारलेले हे नाटक आहे. हिंदीतील ख्यातनाम लेखक पियुष मिश्रा यांनी हे नाटक लिहिले आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून रविवार (दि.२८) मार्च रोजी केशवराव… Continue reading कोल्हापुरात २८ मार्चला ‘गगन दमामा बाज्यो’ नाटकाचा प्रयोग…

नाट्यचळवळीला बळ देण्यासाठी शासन सहकार्य करणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : वसंत कानेटकर यांच्या नाटकांनी महाराष्ट्राला भरभरून असे साहित्य दिले आहे. त्यांनी लिहिलेली आणि त्यांची सादर झालेली ऐतिहासिक नाटके दर्जेदार असल्यामुळे यापुढेही ती अनेक वर्षे नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. नाट्य चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करेल. असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले. ते ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या… Continue reading नाट्यचळवळीला बळ देण्यासाठी शासन सहकार्य करणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्वर मंदिर राहणार बंद…

नगर (प्रतिनिधी) : राज्यात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध यात्रा, जत्रा, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर (जि. नगर) येथे श्री शनैश्वराच्या दर्शनासाठी शनी अमावस्येला गर्दी होते. मात्र जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढीमुळे शनीशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमावस्या यात्रा… Continue reading शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्वर मंदिर राहणार बंद…

सादळे येथील श्री सिध्देश्वर यात्रा भाविकांसाठी रद्द

टोप (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उरूस, यात्रा भाविकांसाठी रद्द कराव्यात असे आदेश दिले आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सादळे (ता. करवीर) येथे  श्री सिद्धेश्वर यात्रा आयोजित केली जाते. मात्र, यंदा ही यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटी सदस्यांतर्फे देण्यात आली. यात्रेदिवशी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत सर्व धार्मिक… Continue reading सादळे येथील श्री सिध्देश्वर यात्रा भाविकांसाठी रद्द

पन्हाळा येथील हजरत पीर शहादद्दीन खतालवली दर्गा उरूस भाविकांसाठी रद्द

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान हजरत पीर शहादद्दीन खतालवली दगाहर सादोबा यांचा उरूस दि. सोमवार ८ ते गुरुवार ११ मार्च कालावधीत होत आहे. या उरुसास भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा आणखी प्रसार होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी हजरत पीर शहादद्दीन खतालवली उरुस भाविकांसाठी रद्द करण्यात आला आहे. मात्र परंपरागत धार्मिक विधी रीतीरिवाजाप्रमाणे अत्यंत मोजक्या… Continue reading पन्हाळा येथील हजरत पीर शहादद्दीन खतालवली दर्गा उरूस भाविकांसाठी रद्द

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला फोटो पोझ लागली महागात…

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसवर ट्रोल केले जाते. असाच किस्सा बॉलिवूड आणि टॉलिवूडची अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या बाबतीत घडला आहे. तिला स्टायलीश होणं अडचणीचं ठरलं आहे.   रकुल प्रीत सिंग ही महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रकुल या सिनेमाबद्दल खूप उत्सुक… Continue reading अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला फोटो पोझ लागली महागात…

वाशीतील बिरदेव जळ यात्रा रद्द

राशिवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वाशी येथील प्रसिद्ध बिरदेव जळ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. ही यात्रा १४ मार्चला होणार होती. पण कोरोनाचा प्रसार होवू नये, यासाठी ग्रामपंचायतीने दर तीन वर्षानी होणारी ही यात्रा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दर तीन वर्षानंतर जळ यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरत असते. कर्नाटक, आंध्र, गोवा, मध्य प्रदेश अशा… Continue reading वाशीतील बिरदेव जळ यात्रा रद्द

गडहिंग्लज बंदला प्रतिसाद

गडहिंग्लज (प्रतिनिधी): अन्यायकारक जीएसटी रद्द करा, या मागणीसाठी गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्स कडून शहर बंद करण्यात आले. जीएसटी ही केंद्र सरकारची करप्रणाली पूर्णपणे व्यापाऱ्यांवर अन्याय करणारी असून या मुळे रोजच्या व्यवहारात गोंधळ निर्माण होत आहे. तसेच मागील चार वर्षात यामध्ये सरकारने ९५० वेळा बदल केला असून कोणत्याही व्यापारी संघटनेला विश्वासात घेतले गेले नाही. केंद्र सरकार… Continue reading गडहिंग्लज बंदला प्रतिसाद

श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत उद्यापासून बदल ; अभिषेकही बंद… (व्हिडिओ)

कोरोन रुग्णांची संख्या वाढत असल्याने करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  

लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. अशातच जळगाव तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडील, नवरदेवाचे भाऊ-भावजय यांना कोरोनाने गाठले आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह त्यांचे वडील, भाऊ, भावजयी आणि अन्य एक जण असे पाच जण कोरोना बाधित झाले. शिरसोली गावात दोन दिवसात सात… Continue reading लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात

error: Content is protected !!