मुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा शिंदे सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकले होते. आपल्याला विकास हवाच आहे; पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. त्यामुळे मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रहाची विनंती राज ठाकरे यांचे… Continue reading आरेमध्ये कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा : अमित ठाकरे