लोकसभेला फक्त पाडा म्हणलोय, विधानसभेला नाव घेऊन पाडणार : मनोज जरांगेंचा इशारा

मुंबई: राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभा प्रचाराची सांगता आज होणार आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत सर्व राजकीय नेत्यांनी जनतेशी संपर्क साधण्याकडे आपला भर दिला. यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटली यांचाही समावेश होता. दरम्यान, चैत्यभूमीला भेट देण्याआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनावरून सरकारला… Continue reading लोकसभेला फक्त पाडा म्हणलोय, विधानसभेला नाव घेऊन पाडणार : मनोज जरांगेंचा इशारा

तुरुंगातून सरकार चालवले आता लोकशाहीही चालवू : अरविंद केजरीवाल

मुंबई : आम्हाला पराभूत करता येत नाही, म्हणून माझ्यासह आमच्या नेत्यांना तुरुंगात धाडले जात आहे. आम्हाला तुरुंगात टाकले तर आम्ही राजीनामा देऊ असे भाजपाला वाटले. पण आम्ही तुरुंगातून सरकार चालवून दाखविले. आम्ही तुरुंगातून लोकशाही चालवून दाखवू”, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील सभेत दिले.… Continue reading तुरुंगातून सरकार चालवले आता लोकशाहीही चालवू : अरविंद केजरीवाल

रोड शो मोदींचा अन् खर्च पालिकेचा ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी देशभरात सभा घेत आहेत. महाराष्ट्रातही मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला होता. तसेच मोदींचा 15 मे रोजी घाटकोपर ते मुंबई असा भव्य रोड शो झाला. या रोडसाठी मुंबई महानगरपालिकेने जवळपास साडेतीन कोटींचा खर्च केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा भाजपाचा… Continue reading रोड शो मोदींचा अन् खर्च पालिकेचा ; संजय राऊतांचा आरोप

नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आजपर्यंत झाला नाही : मल्लिकार्जुन खरगे

मुंबई : नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान… Continue reading नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आजपर्यंत झाला नाही : मल्लिकार्जुन खरगे

1 जूनपासून सागरी मासेमारी बंद ; कोकणात आदेश जारी

मुंबई : पावसाळ्यात मासे आणि अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने कोकण किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंड करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये मासळी व सागरी प्राण्यांचे मोठया प्रमाणात प्रजनन होत असते.… Continue reading 1 जूनपासून सागरी मासेमारी बंद ; कोकणात आदेश जारी

आमचं सरकार राम मंदिराचं काम पूर्ण करेल ; उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर

मल्लिकार्जून खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई : देशात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात 6 जागांसाठी मतदान होणार आहे. तर आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याआधी महाविकस आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार… Continue reading आमचं सरकार राम मंदिराचं काम पूर्ण करेल ; उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसलेंची 2 वर्षांनंतर जामीनावर सुटका

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अभिनाश भोसले यांना ईडीने अटक केली होती. अविनाश भोसले यांची दोन वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. यामुळे अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अविनाश भोसले यांची एक लाखांच्या जामीनावर… Continue reading प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसलेंची 2 वर्षांनंतर जामीनावर सुटका

मतदानाच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंना धक्का ; ‘या’ नेत्याने सोडली साथ

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना पक्षांतरं,पक्षप्रवेश आणि नाराजीनाट्य सुरुच आहे.कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीने शक्ती पणाला लावली असताना हा मोठा धक्का मुख्यमंत्री शिंदे यांना बसला आहे. कल्याणमधील मतदानाला अवघे दोनच दिवस बाकी असताना कल्याण-मुरबाड… Continue reading मतदानाच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंना धक्का ; ‘या’ नेत्याने सोडली साथ

पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन… ; उमेश पाटलांची टीका

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण यांनी एका माध्यमाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीला राज्यात 30 ते 35 लोकसभा जागांवर विजय मिळेल, असे भाकित वर्तवले होते. यावरून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा चिडून तीळपापड झाल्याचं दिसून येत आहे. पक्षाचे  मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांच्यावर सडकून टीका करत ‘चव्हाण यांनी… Continue reading पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन… ; उमेश पाटलांची टीका

मोंदींवर मानसिक परिणाम झाला आहे, त्यांचा मेंदू क्षीण झाला आहे – उद्धव ठाकरे

मुंबई – सध्या लोकसभेचं वारं वाहत आहे. त्यामुळे राजकारणातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान राजकारणातील बड्या नेत्यांची धुसमुस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. हे बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात सुरु आहे. आता उद्धव ठाकरेंनी… Continue reading मोंदींवर मानसिक परिणाम झाला आहे, त्यांचा मेंदू क्षीण झाला आहे – उद्धव ठाकरे

error: Content is protected !!