कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या नियोजनामुळे मागील वर्षी जुलैमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीत जीवितहानी टाळणे शक्य झाले. यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली तर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून संबंधित सर्व प्रशासकीय विभागांना… Continue reading पूरकाळात जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन